पोस्ट्स

jaikisan sangamner anarking लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 7720092011

इमेज
अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 77-2009-2011 अनारकिंग नवसंजीवनी हे एक जैविक उत्पादन आहे जे कि डाळिंब तसेच अन्य सर्व फळपिके भाजीपाला इत्यादींमध्ये साईझ/ग्रीनरी/पानांची क्वालिटी/अपटेकिंग इत्यादींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. प्रति एकर ५ लिटर या प्रमाणात ड्रीपद्वारे हे औषध सोडता येते. १००% जैविक असल्याने कमी खर्चात/निसर्गाची कोणतीही हानी न करिता डाळिंब बागेत उत्कृष्ट रिझल्ट्स साठी अनारकिंग नवसंजीवनी वापरता येते. फक्त जयकिसान कृषी मार्फतच संपूर्ण महाराष्ट्रात याची डिलिव्हरी ट्रान्स्पोर्टद्वारे केली जाते. ज्या शेतकरी बांधवानी याचा रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी पुनः उत्पादनाची मागणी नोंदवली आहे. डाळिंब बागेत कशा पद्धतीत त्याचा  रिझल्ट्स  दिसतो हे आपण खालील काही फोटोतून पाहू. आपल्यातीलच ज्या बागायतदारांनी हे वापरून बघितलेले आहे त्यांच्याच बागेतील हे ठराविक फोटो आहेत. वरील फोटो हे अनारकिंग सोडायच्या आधीचे व नंतरचे फोटो दाखवतात. काळ्या कलरचा टेप फळावर चिटकवल्यानंतर अगदी ८-१० दिवसांतच त्यात बराच गॅप पडतो, या ...

डाळिंब जयकिसान व्हाट्सअँप ग्रुपवरील प्रश्नोत्तरे - भाग ५

इमेज
डाळिंब जयकिसान व्हाट्सअँप ग्रुपवरील प्रश्नोत्तरे - भाग ५  s5/प्रश्न: कमी पाण्यात डाळिंबाचे बहार नियोजन कसे असावे..? उत्तर: कमी पाण्यात नियोजन असे फिक्स सांगता येत नाही. डाळिंबाला सुरवातीपासून शेवट्पर्यंत किमान  एक दिवसाआड एक दिवस 2 तास पाणी देणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता कमी असेल तर: - सेंद्रिय मल्चिंग - ड्रीप इरिगेशन - सेंद्रिय स्लरीचा वापर इत्यादी पर्याय वापरता येतात. तरीही, पाण्याची उपलब्धता हि योग्य प्रमाणात असेल तरच बहार धरावा, तसेच पाऊस पाणी च्या भरवश्यावर न बसता शेवट्पर्यंत बागेला पाणी पुरेल इतपत पाण्याची साठवणूक(शेततळे/पाणीटाकी) असावी कारण बहार धरल्यानंतर किंवा फळे काढायला काही अवधी असताना पाणी कमी पडल्याचे नुकसान अधिकहोते. यावर्षी, पाणी कमी पडले आहे तर फळ लवकर लाल करण्यासाठी काय करावे असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला असे फळे लवकर लाल करण्यासाठी काही उपाय नसतो. एखादी गोष्ट पूर्णत्वास तिच्या ठरलेल्या कालावधीतच जाते, त्यात आपण काही प्रयोग केले तर तिथे नुकसान अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, बागायत भागांत काही अडचण नाही पण कोरडवाहू ...