पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवकाळी पाऊस व डाळिंब बागेतील उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन: ७७-२००९-२०११)

इमेज

डाळिंबातील पिवळा नायटा-उपाय- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77-2009-2011)

इमेज
डाळिंबातील पिवळा नायटा-उपाय- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77-2009-2011) आलेल्या डागांना पर्याय नाही...*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* जी फळे आहेत ती काढून घेऊन बागेतच न टाकता एका पॉलिथिन च्या पिशवीत बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकावीत. असा डाग वाढू नये किंवा पुढे येऊ नये म्हणून..*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* कॉपर 1.5 ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर त्यानंतर 5-7 दिवसांनी किटाझीन 1 मिली + एम45 - 2 ग्राम प्रति लिटर त्यानंतर 5-7 दिवसांनी *Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* कस्टोडिया आदामा 1.25 मिली /लिटर या फवारणी 5-7 दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. आलेला डाग कव्हर होणार नाहीत पण आणखी डाग येऊ नयेत म्हणून फवारणी घ्यावी. महत्वाचे म्हणजे.*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* - *बाग सेटिंग झाली कि लगेच बेसल डोस टाकून द्यावा. डोस नसेल तर झाड अशक्त राहिल्याने देखील अनेक रोगराई बागेत येते.* - बागेत स्वच्छता चांगली ठेवावी.रोगात वातावरण बागेत असेल तर डाग वाढतात.*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. - झाड जास्त गच्च नसावे. झाड गच्च असेल तर धुके दैवार पाऊस यांचे पाणी झाडावर साचून राहत...

डाळिंब बागेतील विद्राव्य खतांचे नियोजन- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे(77-2009-2011)

इमेज
डाळिंब बागेतील विद्राव्य खतांचे नियोजन- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे(77-2009-2011) चांगल्या प्रकारे फळफुगवणीसाठी मी सांगितलेले खालील ड्रीपचे वेळापत्रक वापरावे. उत्तम सेटिंग नंतर  फळधारणा झाल्यानंतर लिक्विड ग्रेड कधी सोडाव्यात या विषयी आज माहिती देतो... कोणतेही फळ फुगवणीचे औषध सोडताना फळाची साल लूज आहे का बघा, नसेल तर आधी कॅल्शिअम बोरॉन वापरून साल लूज करावी हि फवारणी घ्यावी म्हणजे साल चांगली लूज होऊन फळ फुगवण होताना फळे तडकणार नाहीत. शिवाय स्टिम्यूलंट सोडल्यानंतर झाडाला ड्रिपवाटे चांगल्या प्रमाणात पाणी देण्यास विसरू नये * 12/61/00- या ग्रेड चा वापर साधारण फळ लिंबू आकारात असताना चालू करावा. फळ लिंबू आकार ते पेरू आकारात होईपर्यंत या ग्रेड चा वापर करावा. * 13/40/13- वरील ग्रेड सम्पल्यानन्तर म्हणजेच फळ साधारण पेरू आकाराचे झाल्यावर या ग्रेड चा वापर करावा. फळ पेरू आकार ते फळ काढणीला एखादा महिना बाकी असेपर्यंत हि ग्रेड द्यावि. * 00/52/34- फळ काढणीला एखादा महिना बाकी असताना हि ग्रेड चालू करावी. 34% पोटॅश असल्याने शेवटच्या स्टेज मध्ये दाण्यांमध्ये साखर उतरून ...

जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची पद्धती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (77-2009-2011)

इमेज
जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची पद्धती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (77-2009-2011) s3/प्रश्न: जिवाणू स्लरी कशी बनवावी व PSB KSB जिवाणू कधी वापरावेत..? उत्तर: डाळींबातील मर रोग या लेखात आपण ट्रायकोडर्मा स्लरी कशी बनवायची ती पद्धत पहिली आहे. ती पद्धत खाली दिलेली आहे. प्रत्येक जिवाणू स्लरी बनविताना तीच पद्धत वापरावी फक्त आपणाला ज्या जिवाणूंची स्लरी बनवायची आहे तर ट्रायकोडर्मा ऐवजी ते जिवाणू वापरावे. एक एकर साठी २०० लिटर पाणी चा एका टाकीमध्ये, ५ लिटर ट्रायकोडर्मा ५ लिटर ताक ५ किलो काळा गुळ ५ लिटर गोमूत्र  या प्रमाणात घ्या. वरील मिश्रण एक २ दिवस भिजू द्या. प्रत्येक दिवशी टाकीत एक लाकडी काठी टाकून मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने  दिवसातून तीन वेळा मिश्रण हलवावे. दुसऱ्या दिवशी या टाकीतील १८० लिटर पाणी ड्रीपवाटे बागेला सोडा व २० लिटर तसेच टाकीत ठेवा. या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका. ट्रायकोडर्मा परत टाकण्याची गरज नाही. परत १८० लिटर ड्रिपवाटे सोडून द्या व २० लिटर परत बाकी ठेवा,या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी ...

झिरो बजेट डाळिंब शेती: कल्पना-वास्तव-खरी संकल्पना - श्री सुशांत हिरालाल सुर्वे ( संपर्क: ७७-२००९-२०११)

इमेज
झिरो बजेट डाळिंब शेती: कल्पना-वास्तव-खरी संकल्पना - श्री सुशांत हिरालाल सुर्वे ( संपर्क: ७७-२००९-२०११ ) आजकाल हा मुद्दा मोठा कळीचा मुद्दा बनतोय...आता यात रासायनिक च्या बाजूने बोलावे कि झिरो बजट बद्दल बोलावे काही कळत नाही...मी तर यातील दोन्हींना महत्व देतो..कारण 100% यातील एकाच तंत्रावर शेती होऊ शकत नाही.Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. रासायनिक वर 100% शेती कराल तर खर्च अधिक व जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत जाईल Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. झिरो बजेट वर शेती कराल तर ती ओसाड माळरानावर, निरोगी वातावरणात चांगली जमेल..पण मग आजूबाजूला शेकडो रोगग्रस्त बागा व मध्ये आपली झिरो बजेट शेती शक्य नाही..इथे तुम्हाला रासायनिक इतकी फळांची गुणवत्ता, तेवढी साईझ व तेवढे टनेज मिळणे अवघड आहे Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. झिरो बजेट कि रासायनिक याबद्दल माझा २००० सालच्या दरम्यानचा एक अनुभव सांगतो.. जवळे कडलग या आमच्या गावी भरपूर डाळिंब बाग आहेत.. त्यात एक नोकरदार व्यक्तींची बाग त्यांच्या बंधूंकडे सांभाळायला होती. आता या बागेत खर्च व उत्पन्न वरून नेहमी चर्चा व्हायची, आजही ती अनेक ठिकाणी मालक व ...

तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (७७-२००९-२०११)

इमेज
तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (७७-२००९-२०११) तेल्या ग्रस्त बागेत डाळिंब तडकते असली तर  पहिली फवारणी:  कॉपर १.५ ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर घ्या. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. दुसरी फवारणी: कॅप्टाफ १.५ ग्राम + कॉन्टाफ १ मिली प्रति लिटर घ्या.  तसेच, Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. सुडोमोनास + बॅसिलस ची फवारणी देखील फायदेशीर राहील. हि फवारणी बनविण्याची पद्धत व तेल्या ग्रस्त बागेतील उपाययोजना यांची सविस्तर माहिती तेल्या रोगावरील माझ्या लेखात दिलेली आहे. आपण त्यानुसार उपाययोजना कराव्यात. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. वरील फवारणी करताना बागेला चांगल्या प्रमाणात ड्रीपने पाणी द्यावे व संध्याकाळच्या वेळेत शक्यतो फवारणी घ्यावि. पाणी देताना ते वाफसा स्थितीत द्यावे..पाटपाणी देणे टाळावे. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. शिवाय, शेजारी तेल्याग्रस्त बाग असेल व त्यातही काही उपयुक्त फवारणी दोन्ही बागांत किंवा शेजारील तेल्याग्रस्त बागेत नसेल तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढणे साहजिक आहे. आपल्या झाडाची ताकत माग...

पावसाळी वातावरणात फळांवर डाग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी - श्री सुशांत हिरालाल सुर्वे.

इमेज
पावसाळी वातावरणात फळांवर डाग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी - श्री सुशांत हिरालाल सुर्वे. पावसाळी वातावरणात साधरणतः बागेची काय काळजी घ्यावी याची आज सविस्तर माहिती घेऊ...! पावसाळी वातावरणात स्प्रे घेताना पाऊस पडल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी कि नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो..तर पावसाळी वातावरणात तुमचे नेहमीचे आठवड्याला स्प्रे घेता त्याच पद्धतीत स्प्रे घेणे गरजेचे असते..पाऊस झाला म्हणजे लगेचच स्प्रे असं नाही..तर पाऊस पडून कडक ऊन जर पडले तर लगेचच फवारणी घ्यावी..!!सारखा संततधार पाऊस चालला तर स्प्रे ऐवजी कॉपर डस्टिंग/सल्फर डस्टिंग धुरळणी केली तरी चालेल Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. पावसाळी वातावरणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. 1)पुरेसा प्रकाश - पावसाळ्यात बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, ढगाळ वातावरण..सूर्यप्रकाशाचा अभाव इत्यादीने बागेतील आद्रता वाढत जाते. शिवाय झाडांचा अन्न तयार करण्याचे काम काही अंशी कमी होते. बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी हे वातावरण पोषक असते.  त्यामुळे, *Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. पावसाळी...

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

इमेज
डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011 ) डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही...जर कोणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे...अशा लोकांकडून १०० रुपयांचे स्टॅम्पवर लिहून घ्यावे कि तुमची औषधे वापरल्यावर आमच्या तेल्यायुक्त बागेत जुलै-ऑक्टोबर या काळात तेल्याचे एकही फळ आढळणार नाही. नंतरच मग अशी औषधे वापरण्यास सुरुवात करावी. मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो.  माझ्या आतापर्यंतचा अनुभवात असे लक्षात आले कि, तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, तेलब्या..तेल्या विनाश इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात.  ***इथे तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त...

आगामी 2 वर्षांतील डाळिंबाची परिस्थिती - श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन: 77 2009 2011)

इमेज
आगामी 2 वर्षांतील डाळिंबाची परिस्थिती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011) जितके डाळिंब क्षेत्र वाढते आहे.. तितकेच क्षेत्र कमी देखील होत आहे..याला खालील काही कारणे कारणीभूत आहेत. - मररोगाचे वाढते प्रमाण - तेल्या रोगाचा प्रादुर्भाव - पाण्याची कमी उपलब्धता - नवीन डाळिंब बागायतदारांना डाळिंब उत्पादित करताना येणाऱ्या अनंत अडचणी. - बाजारभावाची अशाश्वतपणा त्यामुळे नगद पिके(ऊस इत्यादी) व इतर जोडधंदे/व्यवसाय (पॉलिहाऊस,दूधधंदा,शेळीपालन) इत्यादींकडे तरुण शेतकऱ्यांचा वाढलेला कल. सध्या गुजरात राजस्थान इत्यादि अनेक भागांत तसेच महाराष्ट्राच्या देखील अनेक भागांत डाळिंब क्षेत्र प्रचंड वाढले आहे. या वाढलेल्या क्षेत्रांमुळे यावर्षी बाजारभाव थोडे कमी राहिले पण इतकेही कमी पण नाही. आता या सर्व भागांत एक गोष्ट सारखी आहे. ती म्हणजे, - नवीन जोमदार जमीन - नवीन झाडे - बहुदा न कसलेली जमीन यामुळे होतंय असे कि..जुन्या डाळिंब बागांमध्ये ज्या समस्या जाणवत आहेत(तेल्यारोग/मररोग/निम्याटोड/फुले निघताना येणाऱ्या अडचणी-नरफूल/फुलगळ इत्यादी) तसेच रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी या नवीन जमिनीत प...

डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.

इमेज
डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.  डाळिंब बाजार सध्या काय चालू आहेत तसेच आगामी काही दिवसांत बाजारभाव काय राहतील याबद्दल विचारणा केली होती तर त्याबद्दल काही गोष्टी. - डाळिंब बाजारभाव पूर्णतः खात्रीलायक कधी वाढतील कधी कमी होतील याबद्दल शाश्वत माहिती देता येत नाही. - बाजारातील मागणी व पुरवठा नुसार बाजारभाव ठरत राहतात. - सध्या डाळिंबाचे बाजारभाव गुणवत्ता साईझ नुसार 40-60 रुपये प्रति किलो बाजारभाव आहेत. - राजस्थान व महाराष्ट्र मधून सध्या डाळिंबाचा पुरवठा चालू आहे.  - सध्या उत्तरेकडे छटपूजा वैगरे चालू असल्याने मार्केटमध्ये डाळिंबाची विक्री तितपत नाही. - तथापि या पूजा वैगरे उरकल्यानंतर आगामी 8-10 दिवसानंतर मार्केट चांगल्यापैकी वाढू शकतात  - रेट वाढू शकण्याची शक्यता यामुळे आहे कि राजस्थान येथील डाळिंब पुरवठा बऱ्यापैकी कमी झाला आहे शिवाय मार्केट मध्ये आंब्याची आवक कमी आहे व रेटहि अधिक आहेत...शिवाय वातावरण देखील बऱ्यापैकी उष्ण झालेले आहे त्यामुळे डाळिंबाची मागणी वाढते आहे.  - शेवटी मागणी व पुरवठा इत्यादींवर मार्केट अवलंबून अ...

डाळिंबातील फुलगळ- कारणे व उपाययोजना - श्री सुशांत सुर्वे

इमेज
     डाळिंबातील फुलगळ- कारणे व उपाययोजना - श्री सुशांत सुर्वे  मादी फुलांची जास्त प्रमाणात गळ होण्यास वातावरणातील बदल, काडीतील स्टोरेज या समस्या जास्त कारणीभूत ठरल्या.  तसेच थ्रिप्स, बुरशीजन्य रोग, पाणी व्यवस्थापन, काडीतील स्टोरेज या गोष्टी देखील तितक्याच प्रमाणात कारणीभूत असतात.  सध्या दिवसाचे तापमान जास्ती आणि रात्रीचे तापमान कमी अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे, त्यात मग झाडांवर जैविक अजैविक ताण इत्यादी गोष्टींतून फुलांची गळ होण्याची प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा पाऊस पडून गेला कि पाणी द्यावे कि देऊ नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आणि मग परत पाणी न दिल्याने गळ व पाऊस पडून  गेल्यावर देखील पावसाच्या आधी जितके पाणी चालू होते तेव्हडे पाणी दिल्याने बागेत अतिरिक्त ओलावा झाल्याने होणारी फुलगळ...अशा नानाविध कारणे फुलगळीस कारणीभूत आहेत.  बागेतील प्रत्यक्ष भेटीतून नेमकी फुलगळ कशाने होते हे समजण्यास संधी मिळते तथापि वर दिलेली कारणे व त्या अनुषंगाने खाली काही उपाययोजना दिल्या आहेत, त्यानुसार बागेतील फुलगळ थांबण्यास/ कमी होण्यास आपण...

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.

इमेज
विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.  विश्रांतीच्या काळात बागेची काय काळजी घेतली पाहिजे या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली...लिखाण करून संपवावा असा हा विषय नाही..पण खाली काही फवारणी व आणखी काही नियोजन सांगितले आहे...ते नीट अवलंबले तर निश्चितच चांगली फळधारणा होण्यास काहीही अडचण येणार नाही...!! *आधीच्या बहार मध्ये फळ निघून गेल्याने झाडांतील जवळपास सर्वच ताकत निघून गेलेली असते,परिणामी झाडाच्या काडीतील अन्नद्रव्ये स्टोरेज पूर्णतः संपलेले असते..अशा वेळी फळ निघून बाग ताणावर सोडायच्या आधी झाडाला NPK खतांची योग्य अशी मात्रा द्यावी..जेणेकरून झाडात परत ताकत निर्माण होईल..काही शेतकरी एकदा बागेतील फळ निघून गेले कि परत पुढची पानगळ करायच्या वेळीस बागेत येतात...मित्रहो असे ढिसाळ नियोजन चालत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर बाळंतीण बाई 9 महिने बाळ आपल्या पोटात वाढविते..त्याच्या पोषणावर तिची सर्व ताकत खर्च होते..व डिलिव्हरी झाली कि आपण तिला खारीक खोबरे..इतर पोषणहार खाऊ घालतो जेणेकरून तिची कमी झालेली ताकत पुन्हा भरून येईल...मित्रहो इथे डाळिंबाचे ...

अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 7720092011

इमेज
अनारकिंग नवसंजीवनी - एक जैविक उत्पादन : अधिक माहितीसाठी संपर्क 77-2009-2011 अनारकिंग नवसंजीवनी हे एक जैविक उत्पादन आहे जे कि डाळिंब तसेच अन्य सर्व फळपिके भाजीपाला इत्यादींमध्ये साईझ/ग्रीनरी/पानांची क्वालिटी/अपटेकिंग इत्यादींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. प्रति एकर ५ लिटर या प्रमाणात ड्रीपद्वारे हे औषध सोडता येते. १००% जैविक असल्याने कमी खर्चात/निसर्गाची कोणतीही हानी न करिता डाळिंब बागेत उत्कृष्ट रिझल्ट्स साठी अनारकिंग नवसंजीवनी वापरता येते. फक्त जयकिसान कृषी मार्फतच संपूर्ण महाराष्ट्रात याची डिलिव्हरी ट्रान्स्पोर्टद्वारे केली जाते. ज्या शेतकरी बांधवानी याचा रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी पुनः उत्पादनाची मागणी नोंदवली आहे. डाळिंब बागेत कशा पद्धतीत त्याचा  रिझल्ट्स  दिसतो हे आपण खालील काही फोटोतून पाहू. आपल्यातीलच ज्या बागायतदारांनी हे वापरून बघितलेले आहे त्यांच्याच बागेतील हे ठराविक फोटो आहेत. वरील फोटो हे अनारकिंग सोडायच्या आधीचे व नंतरचे फोटो दाखवतात. काळ्या कलरचा टेप फळावर चिटकवल्यानंतर अगदी ८-१० दिवसांतच त्यात बराच गॅप पडतो, या ...

डाळिंब मररोग

इमेज
डाळिंबातील मररोग - इत्यंभूत माहिती - श्री सुशांत सुर्वे  डाळिंबातील मर रोग** सुशांत हिरालाल सुर्वे जयकिसान कृषी सेवा केंद्र चिखली संगमनेर फोन: ७७-२००९-२०११ डाळिंबातील मररोग, तेल्या रोग हे प्रामुख्याने दोन रोग अनेक डाळिंबबागायतदारांना आपल्या बागा लवकरात लवकर उपटविण्यास भाग पाडतात. आज या तेल्या रोग व मर रोगावर १००% कोणताही उपचार नाही. पण त्यांचा प्रसार थांबविणेही अशक्य नाही. अनेक लोक बागेतील या रोगांमुळे त्रासले आहे व आपल्या बागा उपटण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, माझ्या या क्षेत्रातील अनुभवावरून मला असं लक्षात आले कि...डाळिंबाची लागवड जेवढी झपाट्याने वाढत आहे... त्याच प्रमाणात डाळिंबाचे झाडे उपटणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मागच्या वर्षी पण खूप लोकांनी आपल्या बागा जमीनदोस्त केल्या. तेल्या व मररोग या दोन रोगांमुळे बागा उपटल्या गेल्या परिणामी यंदा डाळिंबाला मागणी जादा व उपलब्धता कमी प्रमाणात यामुळे उच्चांकी असे भाव ४-६ महिने टिकून राहिले. अगदी मार्च एप्रिल मे महिन्यात एकाच डाळिंब बागेवर दिवसातून तीन ते चार व्यापारी जाऊन यायचे. ** डाळिंब बागायतदारांनी हे समजून घे...

डाळिंबातील तेल्या रोग- समजगैरसमज कारणे व उपाय - श्री सुशांत हिरालाल सुर्वे

इमेज
डाळिंबातील तेल्या रोग- समजगैरसमज कारणे व उपाय - श्री सुशांत हिरालाल सुर्वे  डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही...जर कोणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे...अशा लोकांकडून १०० रुपयांचे स्टॅम्पवर लिहून घ्यावे कि तुमची औषधे वापरल्यावर आमच्या तेल्यायुक्त बागेत जुलै-ऑक्टोबर या काळात तेल्याचे एकही फळ आढळणार नाही. नंतरच मग अशी औषधे वापरण्यास सुरुवात करावी. मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो.  माझ्या आतापर्यंतचा अनुभवात असे लक्षात आले कि, तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, तेलब्या..तेल्या विनाश इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात.  *इथे तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त झाले असता...